कामगारांनी यंदाच्या वर्षी मुलांना सोबत आणू नये असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे. तरीही त्यांच्यासाठी पाळणाघरे, साखरशाळा सुरू करण्यास सांगितले आहे. ...
लॉकडाऊनपुर्वी पुणे व मुंबईदरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने ये-जा करत होते. पण गाड्या बंद असल्याने बहुतेकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी सेवा सुरू झाली असली तरी या गाड्यांच्या वेळा आणि तिकीट दरही परवडणारा नाही. ...