...................................... अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. ... ...
दुपारच्या सुमारास मिरवणुकीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेत कार्यकर्त्यांनी टाळमृदंगाच्या गजरात, फुलांच्या वर्षावात शोभायात्रा काढली. दुपारी श्री गणेशाची ... ...
सकाळीच श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने गावातून वाजतगाजत मूर्ती गडावर नेऊन श्री गणरायाची स्थापना करण्यात आली. दिवसभर ग्रामस्थांनी श्री गणेशाची ... ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशभक्तांमध्ये गणरायाच्या आगमनादरम्यान उत्साह दिसून आला. दोन दिवसांपासून नारायणगाव शहरात गणपती प्रतिष्ठापना व देखाव्यासाठी डेकोरेशन ... ...