दौंड तालुक्यातील यवत गावात विटंबना आणि आक्षेपार्ह पोस्टवरून हिंसेचा भडका उडाला. वाद इतका वाढला की, हिंसक झालेल्या जमावाने एका बेकरीचे पत्रे काढून फेकली आणि बेकरी जाळली. ...
अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे असं म्हणताच "तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊन दिल नाही ना" असं मिश्किल टोला फडणवीस यांनी दादांना लगावला ...