- एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि संतप्त जमावाने दगडफेक, वाहनांची जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ...
दौंड तालुक्यातील यवत गावात विटंबना आणि आक्षेपार्ह पोस्टवरून हिंसेचा भडका उडाला. वाद इतका वाढला की, हिंसक झालेल्या जमावाने एका बेकरीचे पत्रे काढून फेकली आणि बेकरी जाळली. ...