३ हजार ७०६ ठिकाणी नोटीस बजावल्या असून ८३३ नागरिक व आस्थापनांवर थेट कारवाई करून २९ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे ...
कर्मचाऱ्याने कायदेशीर मदत घेण्यासाठी संकोच करू नये. त्यांचा अधिकार भारतीय कामगार कायद्यातंर्गत संरक्षित आहे असं फोरमने म्हटलं आहे. ...
ज्या पोलिसांनी हा प्रताप केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? सपकाळ यांचा सवाल ...
निश्चित केलेल्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण न झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता ...
रिक्षाचालक यांनी काही आठवड्यापूर्वी पांढरे व निळे कमळ व कमळाची रोपे आणली होती, आता लाल कमळ त्यांना हवे होते ...
जेव्हा एखादी शासकीय संस्था अशा चुकीची माहिती पोहोचविणाऱ्या आणि अल्पसंख्याकांविषयी अपप्रचार करणाऱ्या चित्रपटांना मोठं करत आहे ...
भाजपचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, महापालिकेने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल ...
नागरिकांना वाहतूक करताना अडथळा हाेणार नाही, ध्वनी प्रदूषणाचा त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ...
शेतकऱ्यांसाठी जे गरजेचे आहे ते आम्ही करू, मी चुकणारा माणूस नाही मी खूप समंजस माणूस आहे ...
अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना वाचवले, मात्र शेवटच्या कामगाराला बाहेर काढताना रात्र झाली अन् त्याचा मृत्यू झाला ...