विकासासाठी रस्ते, पूल आणि इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. मात्र, ही झाडे वाचवून त्यांना दुसरे जीवन देण्याचा एक अनोखा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. ...
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या श्री गणेश अभिषेक सेवेला गेल्यावर्षी मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाही हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे. ...
काश्मीर खोऱ्यात तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ...
एखाद्या मंत्र्याला अमुकअमुक कारणामुळे काढा’ तर काढता येईल. हे राज्यघटनेतच आहे. असे असताना विद्यमान सरकारला पुन्हा ३० दिवसांच्या मुदतीची घटनादुरूस्ती कशासाठी हवी आहे? ...
आसावरी जगदाळे यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी शिफारस पत्राद्वारे केली होती. ...
- गावातून येथपर्यंत पाेहाेचण्यासाठी त्यांना करावा लागलेला त्यांचा संघर्ष ऐकताना अंगावर काटा येत हाेता, तेव्हा विद्यापीठ न्याय देणार का ? ही मुले शिक्षण पूर्ण करू शकणार का ? हा खरा प्रश्न आहे. ...