शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पहिल्या शेतकरी आत्महत्येला झाली ३२ वर्षे ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकदिवसीय अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:50 IST

देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात अाले.

ठळक मुद्देदेशातल्या पहिल्या शेतकरी अात्महत्येला झाली 32 वर्षेकर्जमुक्ती अाणि दीडपट हमीभावाची अांदाेलनकर्त्यांची मागणी

पुणे : यवतमाळ येथील चिलगव्हाण या गावातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९८६ रोजी सरकारच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून आत्महत्या केली होती. ही देशातील नोंद झालेली पहिली शेतकरी आत्महत्या होती. या घटनेला ३२ वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्या कुटुंबाला अभिवादन करण्यासाठी तसेच सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, पिकाला दीडपट हमीभाव द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.     शहरातील झाशीची राणी चौक या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याच्या कानाकाेपऱ्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या असंख्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.     यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, साहेबराव करपे व देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच इतर शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी, आत्महत्या करु नका हे सांगण्यासाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करत आहोत.  सरकारने स्वामिनाथन आयोगातील दीडपट हमीभावाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मामची मागणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाStudentविद्यार्थी