शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी सरकारची फसवणूक करतात : तानाजी सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:30 IST

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही...

ठळक मुद्देजनतेची कामे करण्यासाठी नियमांचाच अडथळा

पुणे : राज्यात शंभर टक्के पाऊस, अमूक ठिकाणी १३२ टक्के पाऊस अशी माहिती दिली जाते. मात्र,सोलापूर, मराठवाडा, अगदी अतिवृष्टी झालेला सांगली, साताऱ्याचा काही भाग, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही. अधिकारी चुकीची आकडेवारी सादर करुन सरकारची एकप्रकारे फसवणूक करीत असल्याची टीका जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी केली. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित आदर्श गाव पुरस्कारांचे वितरण सावंत यांच्या हस्ते झाले. कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर, मृद संधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक दादाराम सप्रे  उपस्थित होते. 

यवतमाळमधील कोठोडा गाव ठरले आदर्शयवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा गावाने पाच लाख रुपयांचे आदर्श गावाचे पारितोषिक पटकावले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी गावांना तीन लाख रुपयांचे द्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गोधनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई गावाला २ लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून दिला.  

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारweatherहवामान