शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अधिकारी सरकारची फसवणूक करतात : तानाजी सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 20:30 IST

पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही...

ठळक मुद्देजनतेची कामे करण्यासाठी नियमांचाच अडथळा

पुणे : राज्यात शंभर टक्के पाऊस, अमूक ठिकाणी १३२ टक्के पाऊस अशी माहिती दिली जाते. मात्र,सोलापूर, मराठवाडा, अगदी अतिवृष्टी झालेला सांगली, साताऱ्याचा काही भाग, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून पुढील भागात पाऊस नाही. अगदी जनावांराना जमीन खुरडायला देखील गवत उगवलेले नाही. अधिकारी चुकीची आकडेवारी सादर करुन सरकारची एकप्रकारे फसवणूक करीत असल्याची टीका जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी केली. मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित आदर्श गाव पुरस्कारांचे वितरण सावंत यांच्या हस्ते झाले. कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर, मृद संधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक दादाराम सप्रे  उपस्थित होते. 

यवतमाळमधील कोठोडा गाव ठरले आदर्शयवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा गावाने पाच लाख रुपयांचे आदर्श गावाचे पारितोषिक पटकावले. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भागडी गावांना तीन लाख रुपयांचे द्वीतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गोधनी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई गावाला २ लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार विभागून दिला.  

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारweatherहवामान