शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

ग्रामीण भागातील लग्नात ‘नियमांचाच वाजतोय बँन्ड’, एका-एका लग्नात २५० -३०० लोकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 16:06 IST

लग्नांमुळे कोरोना विषाणूच्या सामुहिक संसर्गाचा धोका

ठळक मुद्देनेते, पुढाऱ्यांची उपस्थिती ठरतेय अधिक धोकादायक 

पुणे : गेल्या एक महिन्यांपासून जिल्ह्यात सर्वत्र दररोज लग्नाचे बँन्ड वाजू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्यास परवानगी दिली असताना सध्या ग्रामीण भागात सर्व नियम धाब्यावर बसवत लग्नांचा बार उठवला जात आहे. अनेक तालुक्यात एका-एका लग्नात 250-300 लोक उपस्थितीत लावत आहेत. यामुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हे प्रकार सुरुच राहिल्यास सामुहिक संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यातच लग्न समारंभावर बंदी घालण्यात आली. यामुळे यंदाचा लग्नांचा संपूर्ण हंगाम वाया गेला. परंतु 'बिगींन आगेन' मध्ये शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी दिली आहे. परंतु शासनाने दिलेल्या परवानगीचा आता नागरीक गैरफायदा घेत असून, अत्यंत धूमधडाक्यात लग्न समारंभ सुरू झाले आहेत. सध्या बहुतेक सर्व तालुक्यात लग्नांचे बार वाजू लागले आहेत. एका लग्नात 250-300 लोकांची उपस्थिती ग्रामीण भागात कोरोनाच्या सामुहिक संसगार्चा धोका वाढू शकतो. ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांत अचानक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. यामध्ये अनेक जणांची लग्न समारंभातील उपस्थितीत व त्यामुळे झालेली कोरोनाची लागण हे देखील एक कारण आहे. कारण अनेक लग्नांमध्ये पुणे, मुंबई या रेड झोन मधील नागरिकांची उपस्थिती ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे .-------नेते, पुढाऱ्यांची उपस्थिती ठरतेय अधिक धोकादायकसध्या ग्रामीण भागात लग्नांचा बार जोरात सुरू आहे. कोरोनाच्या संकटामध्ये लग्नातील उपस्थितीला मयार्दा घालण्यात आली आहे. असे असताना अनेक लग्नांमध्ये नेते, पुढारी उपस्थित लावत आहेत. लग्नाला पुढारी, नेते आल्यानंतर गर्दी मध्ये आणखी वाढ होत आहे. यामुळे देखील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न