शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

महापालिकेच्या पाणी प्रश्नावर न्यायालयात नवीन याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 20:37 IST

गेल्या दोन महिन्यापासून न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे.

ठळक मुद्दे पुणे महापालिकेला वर्षाला १८ टीएमसी पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी याचिका येत्या ३० एप्रिलपर्यंत कागदपत्र प्राप्त न झाल्यास न्यायालयाकडून पुढील सुनावणी घेतली जाणार

पुणे : महापालिकेच्या पाणी प्रश्नावर पुण्यातील १० व्यक्तींनी नवीन जनहित याचिता उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे सध्या न्यायालयात सुरू असलेल्या पालिकेच्या पाणी प्रश्नावरील सुनावणी बुधवारी होऊ शकली नाही. परंतु, आता दोन्ही याचिकांवर संयुक्तपणे सुणावणी घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुढील सुनावणी येत्या ३० एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले.पुणे महापालिकेकडून अधिकचे पाणी वापरले जात असल्यामुळे ग्रामीण भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचा दावा करत इंदापूरातील प्रताप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेल्या दोन महिन्यापासून न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. परंतु, जलसंपदा विभागाने न्यायालयासमोर आपले म्हणणे सादर केले आहे. मागील सुनावणीत शासनाने आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे,असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान पुणे महापालिकेला वर्षाला १८ टीएमसी पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी याचिका उच्च न्यायायलयाचे मुख्य न्यायाधिश यांच्याकडे दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे बुधवारी दोन महिन्यापासून सुरू असलेल्या प्रताप पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही.सध्या सुरू असलेल्या सुनावणीचा विषय आणि नव्याने दाखल झालेली याचिका यांचे विषय एकच असल्याने दोन्ही याचिकाकर्त्यांची सुनावणी एकाच ठिकाणी संयुक्तपणे घ्यावी, अशी माहिती समोर आली. मात्र, अद्याप याबाबतचे अधिकृत कागदपत्र न्यायालयासमोर आलेले नाहीत.त्यामुळे येत्या ३० एप्रिलपर्यंत कागदपत्र प्राप्त न झाल्यास न्यायालयाकडून पुढील सुनावणी घेतली जाणार आहे, असे प्रताप पाटील यांचे वकिल शकुंतला वाडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी