शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नीरा नदीचे पात्र पडले कोरडे, शेतीच्या पाण्याची टंचाई तीव्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 23:58 IST

निरवांगी येथील नीरा नदीच्या पात्रातील पाणी संपले असल्याने किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निरवागी येथे निरा नदीचे पात्र आहे.

निरवांगी - येथील नीरा नदीच्या पात्रातील पाणी संपले असल्याने किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निरवागी येथे निरा नदीचे पात्र आहे. सध्या या पात्रातील पाणी संपले आहे. या पाण्यावर इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा व त्या परिसरातील वाड्या तर माळशिरस तालुक्यातील देखील पळसमंडळ व परिसरातील वाड्यांवरील शेतकºयांची हजारो हेक्टर शेती पिकांना पाणी मिळत असते.2सध्या या पात्रातील पाणी संपले आहे. यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना फटका बसणार आहे. फेब्रुवारी ते साधारण जुलै पर्यंत सहा महिने हे नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे राहणार का, असा प्रश्न शेतकºयांना पडलेला आहे. मार्च महिन्यात धरणातून पाणी एक वेळेस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यास सोडण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासुन सुरु आहे. निरा नदीलगतच्या हजारो शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.3फेब्रुवारी ते साधारण जुलैपर्यंत पात्रात पाणी असल्यास नदीच्या किनारी असलेल्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फायदा होणार आहे. नदीच्या पात्रातील पाण्यामुळे किनारी अनेक गावांतील विंधन विहिर व विहिरींना पाणी राहते. या मुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासत नाही. तसेच टँकरची मागणी देखील होत नाही. त्यामुळे शासनाचे टँकरचा खर्च लाखो रुपयांनी वाचतो.

टॅग्स :riverनदीPuneपुणे