शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

नीरा नदीचे पात्र पडले कोरडे, शेतीच्या पाण्याची टंचाई तीव्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 23:58 IST

निरवांगी येथील नीरा नदीच्या पात्रातील पाणी संपले असल्याने किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निरवागी येथे निरा नदीचे पात्र आहे.

निरवांगी - येथील नीरा नदीच्या पात्रातील पाणी संपले असल्याने किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निरवागी येथे निरा नदीचे पात्र आहे. सध्या या पात्रातील पाणी संपले आहे. या पाण्यावर इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा व त्या परिसरातील वाड्या तर माळशिरस तालुक्यातील देखील पळसमंडळ व परिसरातील वाड्यांवरील शेतकºयांची हजारो हेक्टर शेती पिकांना पाणी मिळत असते.2सध्या या पात्रातील पाणी संपले आहे. यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांना फटका बसणार आहे. फेब्रुवारी ते साधारण जुलै पर्यंत सहा महिने हे नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे राहणार का, असा प्रश्न शेतकºयांना पडलेला आहे. मार्च महिन्यात धरणातून पाणी एक वेळेस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यास सोडण्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासुन सुरु आहे. निरा नदीलगतच्या हजारो शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.3फेब्रुवारी ते साधारण जुलैपर्यंत पात्रात पाणी असल्यास नदीच्या किनारी असलेल्या इंदापूर व माळशिरस तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पिकांना फायदा होणार आहे. नदीच्या पात्रातील पाण्यामुळे किनारी अनेक गावांतील विंधन विहिर व विहिरींना पाणी राहते. या मुळे नागरिकांना पाण्याची टंचाई भासत नाही. तसेच टँकरची मागणी देखील होत नाही. त्यामुळे शासनाचे टँकरचा खर्च लाखो रुपयांनी वाचतो.

टॅग्स :riverनदीPuneपुणे