शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 17:56 IST

समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज आहे.

पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती शाहू यांनी समाजासाठी खूप काही केले. आपण समाजासाठी काय करतो आहोत हा प्रश्न आहे. समाजात वैचारिक ताकद निर्माण होण्याची आज गरज असून आरक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाने विचार करण्याची आवश्यकता आहे. तरुणांना दिशा देण्यासाठी मास्टरप्लॅन तयार करावा,’’ असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. छत्रपती संभाजीमहाराज जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे रविवारी ‘राज्यस्तरीय छावा गौरव सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी छ. संभाजीराजे भोसले बोलत होते. याप्रसंगी अ. भा. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, आमदार शशिकांत शिंदे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, अ भा छावा संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेश सल्लागार भगवान माकणे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड, सचिन इटकर आदी यावेळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात ग्रीनथंब पर्यावरण संस्थेचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर ओरिसात आलेल्या चक्रीवादळात बहुमोल मदतकार्य करणारे जिल्हाधिकारी विजय कुलांगे (गंजाम) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  पै.  काका पवार (अर्जुन पुरस्कार विजेते),  चित्रपट निर्मात्या अश्विनी रणजित दरेकर अभय शास्त्री (अध्यक्ष, लायन्स क्लब इंटरनॅशनल),  प्रदीप लोखंडे (संस्थापक, रूरल रिलेशन्स), अनुराधा राजेंद्र नागवडे (चेअरमन, मोहटादेवी नृसिंह साखर कारखाना), गणपतराव बालवडकर (संस्थापक, शिक्षक संस्था),डॉ. सुकुमार सरदेशमुख (आयुर्वेदाचार्य,  भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट), सविता अतुल गांधी (योगविद्या विशारद)यांना गौरविण्यात आले.    प्रतापसिंह कांचन पाटील यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. छावा संघटनेचे राजाभाऊ पवार यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीreservationआरक्षण