शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंजीरासाठी संशोधन गरजेचे - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 02:57 IST

अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

गराडे  - अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.काळेवाडी (ता. पुरंदर) येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ, पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आदींचे संयुक्त विद्यमाने रविवारी अंजीर परिषदेचे उद्घाटन व अंजीररत्न पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे हे होते.यावेळी माजी कृषिमंत्री दादासाहेब जाधवराव, माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राज्य कृषी शिक्षण परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप यादव, सुदामराव इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सभापती अतुल म्हस्के, संभाजी झेंडे, शिवाजी पोमण, सतीश उरसळ, तहसीलदार सचिन गिरी, प्रकल्प संचालक सुनील बोरकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताठे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे आदी उपस्थित होते.पाणी येत असेल व त्यात काही अडचणी येत असतील तर सर्वांनी एकत्र बसून आपण त्या सोडविल्या पाहिजेत. तसेच विमानतळ होण्यामुळे भविष्यात या परिसरात बºयाच मोठ्या प्रमाणावर सुधारणा होतील. तेव्हा लोकांनी सामंजस्य व विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.या वेळी सीताराम देशमुख (परभणी), अरुण देवरे (नासिक), समीर डोंबे (दौंड), समीर काळे, संभाजी पवार व महादेव खेडेकर (पुरंदर), दीपक जगताप (बारामती), महादेव गोगावले व अरुण घुले (हवेली) यांना अंजीर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले. तर डॉ. विकास खैरे यांना अंजीर संशोधनातील शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आला. सौरभ कुंजीर व रोहन उरसळ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.राज्य अंजीर संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाखा, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिन सुरेश सस्ते, खजिनदारप्रदीप पोमण, जलमित्र सागर काळे, दिलीप जाधव, सुशिल जाधव आदींसह परिषदेच्या संचालकमंडळाने कार्यक्रमाचे आयोजनकेले. प्रास्ताविक सुरेश सस्ते यांनी केले. सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले. तर आभार प्रदीप पोमण यांनी मानले.अंजिरातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कृषिमंत्री व संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे भविष्यात आयोजन केले जाईल. गुंजणीच्या पाइपलाइनचे टेंडर लवकरच निघेल. तालुक्यातील इतर भागाला पुरंदर उपशाचे पाणी मिळविण्यासाठी अधिकाºयांची बैठक घेतली जाईल.- विजय शिवतारे, आमदार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे