शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; २९ डिसेंबरला पुण्यात करणार हल्लाबोल पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:22 IST

पुण्यात शहर राष्ट्रवादीने राज्य सरकारच्या विरोधात बुधवारी (२९ डिसेंबर) हल्लाबोल पदयात्रा आयोजित केली आहे. पक्षाचे नेते अजित पवार या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देराज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हे त्यांना समजेनासे झाले आहे : वंदना चव्हाण२९ डिसेंबरला अलका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार पायी मोर्चा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले असून त्याचाच एक भाग म्हणून १ ते १२ डिसेंबर दरम्यान यवतमाळ ते नागपूर अशी १५३ किलोमीटरची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यातही शहर राष्ट्रवादीने यानिमित्त बुधवारी (२९ डिसेंबर) हल्लाबोल पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे नेते अजित पवार या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.पक्षाच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या राज्य शाखेने नागपूर येथे हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. पुण्याचाही त्यात सहयोग असेल. त्यासाठीच २९ डिसेंबरला अलका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. तिथे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन देण्यात येईल अशी माहिती चव्हाण यांनी दिली. नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार