शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पाणी फाउंडेशन स्पर्धेत नायगाव सहभागी

By admin | Published: March 27, 2017 2:17 AM

सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप

जेजुरी : सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नायगाव (ता. पुरंदर) या गावानेही सहभाग घेतला आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले असून, पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी गाव दुष्काळमुक्तीसाठी राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल. यावेळी रघुनाथ जगताप, शंकर शिंदे, उदय नाकती यांनीही ग्रामस्थांना पाणी अडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीला पाणी फाउंडेशनचे सुधीर सांगारे, एल. ए. पठाण, अक्षय बनकर, तसेच सिद्धेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रदीप खेसे, नायगाव सोसायटीचे चेअरमन मल्हारी कड, उपसरपंच सविता खेसे, सदस्या मंदाकिनी कड, ग्रामसेवक बी. आर. कांबळे, तसेच चंद्रकांत कड, परशुराम खेसे, विठ्ठल कड, शांताराम कड, अनिल खेसे, प्रवीण जगताप, विलास चौंडकर, आदीनाथ भागवत, माऊली सोनवणे, विद्या कड, शीतल खेसे, आदी उपस्थित होते. यासंदर्भात, नायगाव येथे गावबैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी सहभाग नोंदवला असून, यावेळी ग्रामस्थांना दुष्काळाच्या फिल्म दाखवण्यात आली. त्याच बरोबर पाणी फाउंडेशनचे पुरंदर तालुका समन्यवयक सुरेश सस्ते यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.