शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

‘खातो नत्थी, खावा देतो नत्थी’ म्हणत मोदींनी देशाला गंडवलं - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 01:41 IST

सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. खातो नत्थी, खावा देतो नत्थी म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं.

लोणी काळभोर -  सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिनचे सोंग घेऊन आले आणि देशातील जनतेला फसव्या विकासाचा नाद लावला. खातो नत्थी, खावा देतो नत्थी म्हणत मोदींनी संपूर्ण देशाला गंडवलं. प्रत्येकाच्या खिशातून दीड लाखाची लूट केली, परंतु चौकीदाराने तुम्हाला त्याची भनक लागू दिली नाही. नोकरी देतो सांगून तरुणाईला फसवलं आणि जीएसटीमधून व्यापाऱ्यांचे तर नोटाबंदीने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले यातून आजही देशातील जनता सावरलेली नाही, अशी परिस्थिती असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.लोणी काळभोर (ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवर्तन यात्रेनिमित्त काळभोर लॉन्समध्ये निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शासनाची पोलखोल करताना पवार यांनी टीका केली. मेळाव्याचे अध्यक्षस्थान माजी उपमुख्यमंत्री छगन भजबळ यांनी भूषविले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विरोध पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, विलास लांडे, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर राजपालसिंग, राजलक्ष्मी भोसले यांच्यासमवेत पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दिलीप वाल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश घुले यांनी आभार मानले.पुुण्याबद्दल खंंत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, की गेल्या काही महिन्यांत येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारी अशीच वाढत राहिली तर सामाजिक शांततेला आव्हान निर्माण होऊ शकते. त्यांतूनच कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळू शकते. यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतील. पुणे वाढले ते आजवरच्या वेगवेगळ्या आता जुन्यांच्या नोकºया गेल्या नव्यांना मिळत नाहीत. मेट्रो प्रकल्प लांबल्याने वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था झाली.जिल्ह्याला वरदान ठरू पाहत असलेल्या विमानतळाच्या जागेची निश्चिती नाही. याचबरोबर पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन नाही. यांमुळे सर्व जण हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. यांकडे सत्ताधारी मात्र जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत, असे सांगून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला हात घातला.पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्याची ताकद विरोधकांत नाही, असे असताना पक्षातील लोकांनी विशेषत: व्यासपीठावर मिरवणाºया पदाधिकाºयांनीच निवडणुकीत ऐनवेळी गडबड केल्याने पक्षाला पुणे शहर, पिंपरी - चिंचवडसह जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. आगामी काळात येत असलेली लोकसभा व विधानसभेची निवडणूक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. या निवडणुकीत यापूर्वी केलेल्या चुुकांची पुनरावृत्ती करणारे व पक्षात राहून गडबड करणाºयांची गय केली जाणार नाही.- अजित पवारमाजी उपमुख्यमंत्री

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदी