शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी द्वादशीवार, गोडबोले, दवणे यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 17:13 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार

पुणे: वर्ध्याला होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी- विनोबा विचारांशी नाळ असलेल्या साहित्यिकांची निवड केली जावी, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ पत्रकार- साहित्यिक सुरेश द्वादशीवार, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांची नावे सुचविली आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी (दि. १५) होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेने द्वादशीवार यांच्यासह ‘बारोमास’ कार सदानंद देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक व निग्रो साहित्याचे अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे ही तीन नावे सुचवली आहेत. साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्तीनंतर गेल्या चार वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक टाळून एकमताने बिनविरोध निवड केली जात आहे. घटना दुरुस्तीनंतर पहिल्या वर्षी हा बहुमान प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला होता. त्यानंतर फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर या महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचविलेल्या नावांची अध्यक्षपदी निवड झाली होती. ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे हे विद्यमान संमेलनाध्यक्ष आहेत.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकSocialसामाजिकartकलाmusicसंगीत