शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तासगावहून पळून आलेल्या अल्पवयीन मुलामुलीला केले पालकांच्या स्वाधीन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 17:22 IST

तो पुण्यात बीएस्सीच्या तिसऱ्या वर्षाला तर ती दहावीला़ पण दोघांचे एकमेकांवर प्रेम होते़.

पुणे : तो पुण्यात बीएस्सीच्या तिसऱ्या वर्षाला तर ती दहावीला़ पण दोघांचे एकमेकांवर प्रेम होते़. त्यातूनच ते पुण्यात पळून आले़. दोन दिवस ते त्याच्या खासगी होस्टेलमध्ये राहिले़ . सारसबागेत ते बसले असताना दामिनी पथकाच्या मार्शलांच्या नजरेत ते पडले़. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचे हकीकत समजली़. त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधल्यावर खरा प्रकार समोर आला़. तेव्हा त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़. दुसरीकडे मुलीच्या घरच्यांनी मुलाविरुद्ध पळून नेल्याची तक्रार दाखल केली आहे़. दामिनी पथकातील जयश्री भालेराव व स्वाती रणसिंग या सारसबागेत गस्त घालत होत्या़. जॉगिग ट्रॅकच्या कडेला बसलेल्या जोडप्यांना त्या उठवित होत्या़. तेव्हा त्यांची नजर या दोघांवर पडली़. त्यांचे वय कमी वाटल्याने त्यांनी चौकशी केल्यावर मुलगी १५ वर्षाची असून मुलगा १९ वर्षाचा असल्याची माहिती मिळाली व ते घरी काही न सांगता पळून आल्याचे त्यांनी सांगितले़. तेव्हा त्यांनी मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला़. त्यांनी मुलीच्या मामाने मुलाविरुद्ध तासगाव पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती दिली़. त्यानंतर तासगाव पोलिसांकडून जयश्री भालेराव यांना फोन आला की आम्ही मुलाविरुद्ध मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. त्यांना घेण्यास येत आहोत़ त्याप्रमाणे मार्शल यांनी दोघांना स्वारगेट पोलिसांच्या हवाली केले़. रात्री उशिरा मुलांच्या पालकांकडे दोघांना स्वाधीन करण्यात आले़ महिला मार्शलमुळे घरातून पळून आलेल्या दोघांना परत पालकांच्या स्वाधीन करता आले़. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीrelationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट