शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लोकसहभागातून व्यापक परिवर्तन : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 12:02 IST

‘नाम’चा वर्धापन दिन

पुणे : ‘सामाजिक संघटनांकडून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे समाजपरिवर्तन होत आहे. सरकारपेक्षा लोकसहभागातून अधिक परिणामकारक परिवर्तन घडू शकते. केंद्राने जलसंधारण कामांमध्ये या संघटनांना स्थान दिल्यास  सरकार आणि समाज एकत्र येऊन परिवर्तनाची गती अधिक वाढेल,’ असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘नाम फाउंडेशन’च्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. 

‘नाम’सह अन्य संघटनांनी केलेल्या कामांमुळे दुसरी इयत्ताही न शिकलेला शेतकरी  पाण्याचे इंजिनिअरिंग समजू लागला. जलसंधारणाची कामे पाहून त्या अहवालावर केंद्र सरकारने देशभरासाठी शासन निर्णय जारी केले, असेही  उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

राजकारणाचा स्तर घसरला : नाना पाटेकर

‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकारणावर कडक ताशेरे ओढत राजकारणाचा स्तर घसरल्याची खंत व्यक्त केली.

सत्ताधारी व विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे असून, त्यांनी गुण्यागोविंदाने राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वामीनाथन  आयोग लागू करण्याची मागणी 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंशत: लागू करण्यात आल्या आहेत. त्या पूर्णपणे लागू कराव्यात, अशी मागणी नाना पाटेकर यांनी केली. कर्जमाफी किंवा पैशांची गरज नसून शिफारशी पूर्ण लागू झाल्यावर शेतकऱ्यांचा मोठा सन्मान होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNana Patekarनाना पाटेकरPuneपुणे