शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठा आरक्षणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 23:15 IST

मोर्चे शांततेत निघाले असले तरी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचले असं फडणवीस म्हणाले

पुणे: मराठी आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात दिली. मराठा समाजानं राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढले. या मोर्चात कोणत्याही घोषणा दिल्या गेल्या नसल्या तरीही त्यांचा आवाज हजारोपटीनं मोठा होता, असं फडणवीस म्हणाले. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्थेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. 'मराठा समाजानं राज्याच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. या समाजातील मूठभर लोक आज श्रीमंत आहेत. मात्र उर्वरित समाज गरिब असून त्यांच्या विकासासाठी आरक्षण देण्यात यावं, यासाठी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांची सरकारनं दखल घेतली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं. या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक हे मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा