शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maratha Reservation : अॅट्रोसिटीबाबत दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, उदयनराजे भोसलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 11:25 IST

Maratha Reservation: गुन्हे मागे घेतले नाहीत तर मोठा भडक उडेल- उदयनराजे भोसले

पुणे - सर्वोच न्यायालयाने शिथिल केलेला अॅट्रोसिटीचा कायदा पूर्ववत करण्यासाठो केंद्र सरकारने दाखविलेली तत्परता मराठा आरक्षणाबाबत का दाखविली नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (3 ऑगस्ट) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

मराठा आंदोलकांवर दाखल केले खटले मागे घेतले नाहीत तर मोठा भडका उडेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. उदयनराजे पुढे असे म्हणाले की, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. याची राज्यकर्त्यांसह विरोधक आणि राज्यातील सर्व आमदारांनी जाणीव ठेवावी. त्यासाठी वेळ काढून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आधीच 25 ते 30 वर्ष उशीर झाला आहे. लोकसभा, राज्यसभा, न्यायालय या फेऱ्यात पुन्हा 30 वर्ष उशीर नको. अन्यथा एकदा घोषणातरी करून टका की पुढची 30 वर्ष आरक्षण देत येणार नाही. काहीतरी भरीव सांगा.

उदयनराजे असंही म्हणाले की, राज्यात 54 मूक मराठा मोर्चे निघाले. त्याची जगभरातून दखल घेतली गेली. पण त्यावेळी आश्वासन दिले आणि नंतर या प्रश्नाला बगल दिली. त्याच वेळी हा प्रश योग्य पद्धतीने हाताळला गेला असता तर आज ही परिस्थिती ओढविली नसती.आरक्षणाच्या मुद्याकडे राजकारण किंवा इतर वैयक्तिक गोष्टींशी जोडू नये. आज या समाजावर वेळच अशी आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सतेवरील राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनीहो माणुसकीच्या नात्याने हे समजून घेतले पाहिजे. आपल्या मनातील वेदना व्यक्त करण्यासाठी कोणताही मार्ग राहत नाही तेव्हा आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा