शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

याआधीही मराठा आंदोलक मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवले - अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:45 IST

आंदोलक ज्या मागण्या करत आहेत, त्या पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? हे त्यांना स्पष्टपणे सांगितले गेले पाहिजे

पुणे: देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुंबईत काही अनुचित घडावे, असे त्यांनाही वाटत नसेल, मात्र योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांचीच आहे व ते तसा निर्णय घेतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी ठाकरे सोमवारी पुण्यात आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, याआधीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांना आश्वासने देऊन परत पाठवले. ही आश्वासने त्यांना कोणी दिली होती? ती पाळली गेली का? हा मुख्य प्रश्न आहे. तो आम्ही विचारला की आम्ही भूमिका बदलली असे म्हटले जाते. आमची भूमिका आहे तीच आहे. ती मुळीच बदललेली नाही. मनोज जरांगे परत मुंबईत का आले, हे ज्यांनी त्यांना मागील वेळी मुंबईतून परत पाठवले होते, त्यांनीच सांगावे. यात काहीही चुकीचे नाही.

हा प्रश्न लोकांनीच आता संबंधितांना विचारावा, असे ठाकरे म्हणाले. मुंबईत आलेल्या आंदोलकांना अन्न व पाणी मिळालेच पाहिजे. हे सरकारचे कर्तव्यच आहे. या प्रश्नाकडे सरकारने गंभीरपणे पाहावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. आंदोलक ज्या मागण्या करत आहेत, त्या पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? हे त्यांना स्पष्टपणे सांगितले गेले पाहिजे. यातून मार्ग निघावा, काहीतरी तोडगा निघावा, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmit Thackerayअमित ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस