शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

इंदापूर तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई ; १३० एकरावरील अतिक्रमण काढण्यास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 13:20 IST

पुढील तीन दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांनी वन क्षेत्रावर केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढताना राज्य राखीव दलातील पोलिस कर्मचाऱ्यांची मदत

इंदापूर (शेटफळगढे) : पिंपळे (ता. इंदापूर) वन विभागाने साडे अकरा हेक्टर डाळींब व उस शेतीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्याच बरोबर तालुक्यातील वन विभागाच्या मालकीच्या १३० एकर शेत जमिनीवर पाच गावातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. हे १३० एकर शेत जमिनीवरील अतिक्रमण येत्या तीन दिवसात काढले जाणार आहे. याची सुरुवात पिंपळे (ता. इंदापूर) येथून आजपासून करण्यात आली आहे. पिंपळे येथील शेत जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई पूर्ण केल्यानंतर पुण्याचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात पुण्याचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर व उप वनसंरक्षकयांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रा वरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. यानुसार पिंपळे  येथील वनक्षेत्र वनसंवर्धन कायदा झाल्यानंतर कायदाझाल्यानंतर महसूल विभागाने  वाटप केले होते. मात्र यामुळे १९८० च्या वनसंवर्धन कायद्याचा भंग झाला होता.  त्यामुळे  पिंपळे महसूल विभागाने वाटप केलेली क्षेत्र अतिक्रमण गृहीत धरून काढण्यात आले येथील १३० एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. यात डाळिंब मका कडवळ या व इतर पिकांचा समावेश होता.

यानंतर  वन विभागाच्या सीमा देखील निश्चित करण्यात आल्या. याशिवाय पुढील तीन दिवसात तालुक्यातील राजवडी, लासुरणे,गोखळी, वरकुटे खुर्द येथील शेतकऱ्यांनी वन क्षेत्रावर केलेले अतिक्रमण काढण्यात येणार आहे. पिंपळे येथील जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढताना राज्य राखीव दलातील पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. या कारवाईत ७० वन कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी इंदापूरचे वन क्षेत्रपाल राहुल काळे यांचेसह महादेव हजारे, जयश्री जगताप,  मुकेश सणस, आदी तालुका वन क्षेत्रपाल यांनीया कारवाई त सहभागी होते.-------------------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरीEnchroachmentअतिक्रमणforest departmentवनविभाग