शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

महात्मा जोतिबा फुले द्रष्टे अर्थतज्ज्ञ - डॉ. सिद्धार्थ धेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 3:00 AM

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली.

पुणे - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १५० वर्षांपूर्वी जनसामान्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून शाळा काढल्या. तसेच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात सुरू केली. हे कार्य करताना जनसामान्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्या अडचणी व ध्येय आणि व्यथा इंग्रजदरबारी मांडल्या. शेतकऱ्याचे आसूड व गुलामगिरी हे पुस्तक लिहून प्रबोधन केले. त्यामुळे महात्मा फुले हे द्रष्टे अर्थतज्ज्ञ होते, असे मत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी व्यक्त केले.फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ‘बँकिंग २०१८’ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. यावेळी माजी एसबीआय अधिकारी लोकेश शर्मा, डॉ पुष्पक पांडव, रघुनाथ ढोक उपस्थित होते.डॉ. धेंडे म्हणाले, ‘‘नोकरी करताना स्वयंकेंद्रित काम न करता समाजाभिमुख काम करा.तरच देशाचा आर्थिक विकासहोईल. यामुळे आपला देशमहासत्ता बनेल.’’या वेळी विद्यार्थ्यांसह २६० विद्यार्थ्यांना बॅग व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले. कौस्तुभ महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. अमेय तरवटेयांनी आभार मानले.राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आकाश ढोक, क्षितिज ढोक यांचे या कार्यक्रमाला सहकार्यलाभले.प्रामाणिकपणे काम कराढोक म्हणाले, ‘‘तासाची नोकरी करताना इतर छंद लक्षात घेऊन आपली प्रगती करा. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करूनस्वत:चा विकास कराच, सोबत समाजाचे देणे म्हणून नावलौकिक होईल, असे काम करा. अभ्यास करा. खेड्या-पाड्यात राजकारणीमंडळींपेक्षा आपणास जास्त मानसन्मान मिळतो, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा.’’

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या