शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्र पोलिसांची नेहमीच केंद्र सरकारकडून प्रशंसा : पडसलगीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 04:19 IST

एसआरपी जवान कष्टाने कामे करतात. देशात ज्या ज्या वेळेस जवानांची आवश्यकता लागते त्या त्या वेळेस केंद्र सरकार सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसआरपी दलाची मागणी करते.

दौंड : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाची प्रशंसा नेहमी केंद्र सरकार करीत असते. ही निश्चितच महाराष्ट्राला अभिमानाची बाब असल्याचे मत पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी व्यक्त केले. दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

एसआरपी जवान कष्टाने कामे करतात. देशात ज्या ज्या वेळेस जवानांची आवश्यकता लागते त्या त्या वेळेस केंद्र सरकार सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसआरपी दलाची मागणी करते. तेव्हा एसआरपी जवानांनी कर्तृत्वातून जो काही ठसा उमटवला आहे, त्याची परंपरा कायम ठेवावी, असे दत्ता पडसलगीकर म्हणाले. अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी म्हणाल्या, की एसआरपी जवानांना गौरवशाली परंपरा आहे. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एसआरपी जवान नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, पी. पी. बोरा, सुब्रोत, मुरली श्रीनिवासन, श्रीकांत पाठक, मनीषा दुबोले, नीलेश अष्टेकर, मनीष कुमार, सूरज महापात्रव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.कमी शब्दांत बोलायची सवय झालीया वेळी आमदार राहुल कुल आपल्या भाषणात म्हणाले, की सभागृहात कमी बोलायला मिळते. त्यानुसार कमीत कमी शब्दांत बोलायची मला सवय झाली आहे. त्यानुसार या कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा उशीर झाल्याने कमी शब्दांत माझे मत व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस