शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

आंबेगाव तालुक्यात गेले दीड महिन्यापासून युरिया खताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

पिकांना नत्र खताची म्हणजे युरियाची आवश्यकता आहे. सध्या युरिया खताची सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिकांसाठी मागणी आहे. मात्र, ...

पिकांना नत्र खताची म्हणजे युरियाची आवश्यकता आहे. सध्या युरिया खताची सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिकांसाठी मागणी आहे. मात्र, युरियाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अशात काही दुकानदारांकडे युरिया आहे; पण ते इतर रासायनिक खते घेतल्याशिवाय युरिया देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आंबेगाव तालुका हा शेतीप्रधान तालुका असून शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी होणाऱ्या कृषी विभागाच्या बैठकातून शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते यांचा तुटवडा भासू देणार नाही, असे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात ते पाळले जात नसल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. तालुक्यातील विविध ठिकाणांहून युरियासाठी विचारणा होते; परंतु उपलब्ध नसल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे. युरिया उपलब्ध असणाऱ्या कृषिसेवा केंद्राच्या सक्तीमुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. रासायनिक खतांची गरज नसताना ते खत शेतकऱ्यावर बळेच दिले जात आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

--