शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यात १२९ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी, भात लावणी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 05:29 IST

भात लावणी अंतिम टप्प्यात : कापूस, सोयाबीन, तूर पेरणीच्या कामांना वेग

पुणे : राज्यातील खरिपाच्या १२९.४० लाख हेक्टरवरील (९१ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात असून, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, बाजरीच्या पेरणीला वेग आला आहे.१५ जूनपर्यंत सर्वदूर मान्सून व्यापला होता. त्यानंतर पावसाचा खंड पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रासह विविध ठिकाणी मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

राज्यात ऊस वगळून १४१.९९ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १२९.४० लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवडीची कामे झाली आहेत. गेल्या वर्षी याच काळात ११५.७९ लाख हेक्टरवरील (८१.५४ टक्के) पेरणीची कामे पूर्ण झाली होती. यंदा ऊस पिकासह १३०.४४ लाख हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे (८६ टक्के) उरकली आहेत. भात आणि नाचणीच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व मका पिके फुलोरा अवस्थेत असून, भात व बाजरी फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. तर, बागायती कापूस पाते धरण्याच्या अवस्थेत असून, पिकांमध्ये आंतर मशागतीची कामे सुरू आहेत.अतिवृष्टीमुळे दहा हजार हेक्टर क्षेत्र बाधितअतिवृष्टीमुळे जुलैअखेरपर्यंत बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यातील १० हजार ७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, हळद, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी