शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

ऊसपिकाच्या नियोजनामधून एकरी १०० टन उत्पन्न शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:27 AM

ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.

केडगाव - ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते.या वेळी जोशी म्हणाले, की कृषी विभागामार्फत राज्यात शेती विकासाच्या तसेच शेतकरी कल्याणाच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व कार्यक्रमाची परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१७-१८पासून ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाबद्दलची सविस्तर माहिती देण्यात येते. त्याच अनुषंगाने दौंड तालुक्यात सलग दुसºया वर्षी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत खुटबाव येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी माहिती सांगितली. शेतकरी वसुधा सरदार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले. या वेळी खुटबाव गावाचे सरपंच शिवाजी थोरात, उपसरपंच सुनील फणसे, शरद शेलार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नवनाथ थोरात उपस्थित होते.प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रा. अरुण थोरात, शेतकरी मित्र श्याम थोरात, राहुल पवार यांचे सहकार्य लाभले. कृषी सहायक संध्या आखाडे यांनी प्रास्ताविक केले. अरुण थोरात यांनी आभार मानले.तुकाराम घाटगे यांनी ऊसपीक उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी पुणे जिल्ह्याचे प्रकल्प संचालक कुंडलिक कारखिले यांनी विविध योजनांची माहिती दिली.महेश रूपनवर यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत शेतकरी अभ्यास दौरे, शेतकरी प्रशिक्षण, किसान गप्पागोष्टी, सेंद्रिय शेती, शेतीशाळा याविषयी विस्तृत माहिती दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीPuneपुणे