शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Balewadi sports complex बालेवाडी ट्रॅक नुकसान प्रकरणी काय झालं समजून घेणं महत्वाचं : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 10:47 IST

रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या चौकशीची मागणी

पुण्यातील रामटेकडी कचरा प्रकल्पात सुरू असलेल्या गोंधळाची चौकशी केली जावी अशी मागणी राष्ट्रवादीचा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.पुण्यात आज सुळे यांनी रामटेकडी कचरा प्रकल्पाला भेट दिली.यावेळी बोलताना सुळे यांनी बालेवाडीचा ट्रॅक वर गाड्या नेमक्या का गेल्या ते समजून घेणे आवश्यक असल्याचे म्हणले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून हडपसर मधल्या रामटेकडी इथल्या कचरा प्रकल्पाला नागरिक विरोध करत आहेत. प्रकल्प सुरू नसला तरीदेखील इथे ओपन डम्पिंग केले जात होते.त्याच बरोबर इथे कचरा प्रक्रिया केली जात नसताना देखील कंत्राटदाराला पैसे दिले गेल्याचा प्रकार देखील समोर आला होता. याच पार्श्वभूमीवर सुळे यांनी कचरा प्रकल्पाला भेट देत नागरिकांचा अडचणी समजून घेतल्या. 

सुळे म्हणाल्या," महापालिकेकडून कंत्राटदाराला जे पैसे दिले गेले तसेच इथे जो कचरा टाकला जातो आहे तो अत्यंत गंभीर प्रकार आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.आमची पालकमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाची दखल घेऊन त्यांनी खोलात जाऊन चौकशी करावी."

पुण्यातील उरुळी आणि फुरसुंगी या ठिकाणचे ग्रामस्थ देखील कचरा प्रकल्पाला विरोध करत आहेत. याविषयी बोलताना सुळे यांनी महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याची समस्या सोडवणे गरजेचे असल्याचं म्हणलं आहे.

बालेवाडी चा प्रश्न पालकमंत्र्यांचा कोर्टात

दरम्यान यावेळी बालेवाडी मधील सिंथेटिक ट्रॅक वर जे नुकसान झालं त्याबद्दल बोलताना सुळे म्हणाल्या की पालकमंत्री अजित पवार हे या प्रकरणात नेमके काय झाले ते पाहतील.हे नेमकं का झालं आणि नेमकं काय झालं ते समजून घेणं गरजेचं आहे. "

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका