शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हिंजवडीतील आयटीवाले म्हणतात, मेट्राे सुरु हाेणार ही चांगली गाेष्ट पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 18:06 IST

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्राे मार्गाचे नुकताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. या मेट्राेमार्गाबाबत आयटीयन्सच्या काय भावना आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या.

पुणे : पुण्यातल्या वनाझ ते रामवाडी या मेट्राेमार्गाच्या बांधणीला सुरुवात झाली असताना काल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्राेमार्गाचे भूमिपूजन केले. या मार्गामुळे हिंजवडीमध्ये हाेणारी ट्रॅफिक कमी हाेण्यास मदत हाेईल असे बाेलले जात आहे. हिंजवडीमध्ये हजाराे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये असल्याने येथे येणाऱ्यांची संख्या लाखाेंमध्ये आहे. मेट्राेमुळे हिंजवडीमध्ये हाेणाऱ्या ट्रॅफिक जॅममध्ये फरक पडेल का तसेच आयटीयन्स मेट्राेचा वापर करतील का याबाबत आम्ही येथे काम करणाऱ्या आयटीयन्सशी संवाद साधला. 

    पुण्यात सध्या वनाझ ते रामवाडी या मेट्राेमार्गाचे काम जाेरात सुरु आहे. 2019 पर्यंत पुण्यात पहिली मेट्राे धावू लागेल अशी ग्वाही खुद्द नरेंद्र माेदी यांनी दिली. या मेट्राेमुळे पुण्यातील वाहतूक काेंडी कमी हाेण्यास मदत हाेईल असे बाेलले जात आहे. पुण्यातील सर्वात जास्त ट्रॅफिकचा भाग म्हणून हिंजवडी ओळखले जाते. दरराेज 2 लाखांहून अधिक वाहने हिंजवडी आयटी पार्कमध्ये ये जा करत असतात. त्यामुळे मेट्राेमुळे या वाहतूकीवर निर्बंध येतील असे बाेलले जात असले तरी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. 

    भावना गायकवाड म्हणाली, मेट्राे सुरु झाल्यास आत्ता ऑफीसला जाण्यासाठी जितका वेळ लागताे ताे वेळ कमी हाेण्यास मदत हाेईल. उरलेल्या वेळे घरच्यांसाेबत किंवा इतर कामांसाठी वापरता येईल. परंतु असे असले तरी सध्या कंपनीकडून कॅब किंवा बससेवा पुरविण्यात येत असल्याने दरराेजच्या प्रवासासाठी मेट्राेचा वापर कितपत केला जाईल असा प्रश्न आहे. कारण घरपाेच कारसेवा असेल तर मेट्राेचा फारसा वापर हाेणार नाही. शुभंकर महाजन म्हणाला, मेट्राे सुरु झाल्यास सुरवातील काही दिवस आयटीयन्सकडून तिचा वापर केला जाईल. परंतु दरराेजच्या वापरासाठी मेट्राेचा फारसा वापर हाेणार नाही. हिंजवडीमध्ये काम करणाऱ्यांच्या शिफ्ट वेगवेगळ्या असतात. त्यात प्रत्येक कंपनीकडून पिकअप अॅण्ड ड्राॅपची सुविधा मिळत असते. ही सुविधा 2 ते 3 हजार महिना इतक्या दरात उपलब्ध हाेत असते. त्यामुळे मेट्राेचे भाडे लक्षात घेता कर्मचारी या सुविधाच जास्त वापर करतील असे वाटते. मेट्राेमुळे फारसा फरक येथील वाहतूकीवर पडणार नाही. 

    अभिषेक पाटील म्हणाला, मेट्राे आल्याने इथल्या वाहतूक काेंडीत फरक पडेल असे मला वाटत नाही. येथे येणारे अनेकजण हे स्वतःच्या खासगी वाहनाने किंवा कंपनीच्या गाडीने येतात. मेट्राे झाली तरी कनेक्टीव्हिटी ची अडचण येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्राे हाेणार असल्याने इतर ठिकाणांहून येणाऱ्या लाेकांचे काय असा प्रश्न निर्माण हाेताे. तसेच मेट्राेच्या भाड्यापेक्षा कंपनीमार्फत पुरविण्यात येणारी सुविधेला कर्मचारी पसंती देतील. 

टॅग्स :Metroमेट्रोhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी