शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उजनीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:41 IST

दिवसेंदिवस पाणी होते कमी : पाण्यावर हिरवा, निळा तवंग; जलचर संकटात

पळसदेव : उजनी धरणातील पाण्याचे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस उजनीचे पाणी कमी होत असले, तरी या पाण्यावर हिरवा व निळा रंग दिसत आहे. त्यामुळेच उजनी च्या जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.उजनी धरण हे तीन जिल्ह्यांतील इंदापूर, कर्जत, दौंड, करमाळा या तालुक्यांतील लोकांची जीवनदायनी आहे. उजनीवर शेतीसह पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

इंदापूर तालुक्यात पाऊस झालाच नाही; मात्र पुणे शहर व परिसरात पाऊस झाल्याने उजनी धरणात पाणी आले. परिणामी, धरणशंभर टक्के भरले; परंतु उजनीचे पाणी दररोज कमी होत आहे. त्यामुळेच उजनीच्या जलप्रदूषणाचा अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे.सध्या या पाण्याचा रंग निळा व हिरवा दिसत आहे. उजनीच्या जलप्रदूषणाचा विषय सोलापूर विद्यापीठात चर्चिला गेला आहे. येथील प्राध्यापकांनी उजनीचे पाणी पिण्यासाठी सोडाच, तर हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उजनीलगत असणाऱ्या गावांमध्ये जलप्रदूषणची चर्चा सुरू झाली आहे.४या पाण्यामध्ये रिजॉल, आॅक्सिजन, नायट्रोजन असल्याने कॅन्सर होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून उजनीचे जलप्रदूषण गाजत आहे; मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. उजनीच्या जलप्रदूषणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेण्यात आलेली आहे.४काही वर्षांपूर्वी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह व बाहेरच्या देशातील जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन उजनीच्या पाण्याची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्या वेळी या जलतज्ज्ञांनी हे पाणी पिण्यास तर सोडाच, पण ते हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला; परंतु शासकीय पातळीवर हे जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.४उजनी लगतच्या गावातील लोक हेच पाणी पितात. या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आले आहेत. तरीसुद्धा अनेक लोक हे पाणी पितात. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूर