शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

उजनीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 01:41 IST

दिवसेंदिवस पाणी होते कमी : पाण्यावर हिरवा, निळा तवंग; जलचर संकटात

पळसदेव : उजनी धरणातील पाण्याचे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस उजनीचे पाणी कमी होत असले, तरी या पाण्यावर हिरवा व निळा रंग दिसत आहे. त्यामुळेच उजनी च्या जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.उजनी धरण हे तीन जिल्ह्यांतील इंदापूर, कर्जत, दौंड, करमाळा या तालुक्यांतील लोकांची जीवनदायनी आहे. उजनीवर शेतीसह पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

इंदापूर तालुक्यात पाऊस झालाच नाही; मात्र पुणे शहर व परिसरात पाऊस झाल्याने उजनी धरणात पाणी आले. परिणामी, धरणशंभर टक्के भरले; परंतु उजनीचे पाणी दररोज कमी होत आहे. त्यामुळेच उजनीच्या जलप्रदूषणाचा अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे.सध्या या पाण्याचा रंग निळा व हिरवा दिसत आहे. उजनीच्या जलप्रदूषणाचा विषय सोलापूर विद्यापीठात चर्चिला गेला आहे. येथील प्राध्यापकांनी उजनीचे पाणी पिण्यासाठी सोडाच, तर हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उजनीलगत असणाऱ्या गावांमध्ये जलप्रदूषणची चर्चा सुरू झाली आहे.४या पाण्यामध्ये रिजॉल, आॅक्सिजन, नायट्रोजन असल्याने कॅन्सर होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून उजनीचे जलप्रदूषण गाजत आहे; मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. उजनीच्या जलप्रदूषणाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेण्यात आलेली आहे.४काही वर्षांपूर्वी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह व बाहेरच्या देशातील जलतज्ज्ञांनी कुंभारगाव येथे येऊन उजनीच्या पाण्याची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्या वेळी या जलतज्ज्ञांनी हे पाणी पिण्यास तर सोडाच, पण ते हात धुण्यासाठीसुद्धा योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला; परंतु शासकीय पातळीवर हे जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.४उजनी लगतच्या गावातील लोक हेच पाणी पितात. या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात आले आहेत. तरीसुद्धा अनेक लोक हे पाणी पितात. 

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूर