शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

केंद्र सरकारने नाणारमध्ये यावे, मग कळेल जनता कशी ठोकरते : सुभाष देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 7:51 PM

नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर  नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी  नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात  सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

पुणे : नाणारवासीयांचा विरोध असताना केंद्र सरकार जर  नाणार येथे प्रकल्प करू इच्छित असेल तर त्यांनी शिवसेनेशी बोलण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांनी  नाणार येथील नागरिकांशी बोलावे, मग जनता कशी ठोकरते हे त्यांना कळेल अशा शब्दात  सुभाष देसाई यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

         नाणार येथे होणाऱ्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. शिवसेनेने या स्थानिक नागरिकांना पाठिंबा  दिला आहे. मात्र केंद्र सरकारने या संबंधी गेल्या महिन्यात  महिन्यात सौदी अरेबिया आणि या महिन्यात अबुदाबीच्या कंपनीसोबत करार केला आहे. अर्थात यामुळे शिवसेना दुखावली असून त्यांनी केंद्राच्या या कृतीबद्दल नाराजी दर्शवली आहे. नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येागमंत्री  देसाई यांनी आज येथे उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, परदेशी कंपन्यांसोबत करार करण्यात करताना शिवसेनेला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. जर उद्योग महाराष्ट्रात येणार असतील महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला, महाराष्ट्र शासनाला कळवणे गरजेचे होते.शिवसेनेला अंधारात ठेऊन हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न असेल तर हा प्रकल्प होणार नाही.नाणार येथील दहाही ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प होऊ नये असा ठराव केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रात शिवसेनेच्या मंत्री असलेले अनंत गीते यांनाही कराराच्यावेळी बोलावले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने शिवसेनेसोबत बोलण्यापेक्षा नाणारच्या जनतेशी बोलावे. मग जनता कशी ठोकरून काढेल हे त्यांना समजेल असा टोलाही त्यांनी लगावला. 

टॅग्स :PuneपुणेSubhash Desaiसुभाष देसाईnanar refinery projectनाणार प्रकल्पShiv Senaशिवसेना