शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आंतरराष्ट्रीय स्तरावरही युध्द होऊ नये हीच भारताची भूमिका; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 21:00 IST

भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार

पुणे : भारताच्या पंतप्रधानांनी रशियन राष्ट्रप्रमुखांना युध्द थांबले पाहिजे असे सांगितले हाेते. मात्र, ते आपल्या हातात नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा कायमच युध्द हाेउ नये अशी भूमिका मांडत आलेला आहे. ही युध्द करण्याची वेळ नाही असे मत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रेंजहिल्स कॅम्पस येथे एमबीए च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी संकुलाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘ फिल्ड मार्शल माणेकशॉ स्मृती व्याख्यानात ‘ राष्ट्रउभारणीत युवकांचे याेगदान’ या विषयावर ते बाेलत हाेते. यावेळी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चे संस्थापक अध्यक्ष, कुलपती प्रा. डाॅ. शां. ब. मुजुमदार, प्र. कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालक ब्रिगेडियर निवृत्त राजीव दिवेकर उपस्थित हाेते.

सिंह म्हणाले, भारताने मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला जात आहे. एक विश्वसनीय आणि आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे. भारत लवकरच जगातील सर्वात माेठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हाेईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भारतात ऋषी मुनींनी प्राचीन काळापासून व्यवस्थापन, नियोजनासंबंधी ग्रंथात विचार व्यक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक आणि प्राचीन ज्ञानही आत्मसात केले पाहिजे तेव्हा त्यांना भारतीयत्व समजेल. सामाजिक अर्थिक वृध्दीमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची असते. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरूणांनी याेगदान द्यावे.

शस्त्रसामग्री निर्यात १६ हजार काेटींवर

शस्त्रसामग्री निर्मित्ती मध्ये भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. देशात २०१४ मध्ये ९ हजार काेटी रूपयांची निर्यात २०२३ मध्ये साेळा हजार काेटींवर गेली आहे. तसेच येत्या २०२६ पर्यंत ३५ ते ४० हजार काेटींपर्यंत जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयDefenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंह