शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

भारताची राजकीय संस्कृती विकृतीने भरलेली  डॉ. श्रीपाल सबनीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 17:21 IST

भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने जेष्ठ परिवर्तनवादी नेते भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी भाई वैद्य स्मृती पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर व रिपब्लिकन युवा मोर्च्याच्या अध्यक्षा सुवर्णाताई  डंबाळे यांना डॉ. श्रीपाल सबनीस ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे : विश्वाची सांस्कृतिक प्रगल्भता सत्ताधाऱ्यांपेक्षा महापुरुष महात्मांनी वाढवली. सत्ता ही मुलतः भ्रष्ट असते म्हणूनच पक्षीय सत्तेचे राजकारण कोणालाही करू द्यावे. पण जनतेने मात्र विवेकशील बनून सत्याचे व सेवेचे समाजकारण करावे. भाई वैद्य यांचे जीवन ह्या संदर्भात आदर्श होते. भारताची राजकीय संस्कृती विकृतीने भरली असून लोकशाही समाजवाद धोक्यात असल्याचे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने जेष्ठ परिवर्तनवादी नेते भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भाई वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी भाई वैद्य स्मृती पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर व रिपब्लिकन युवा मोर्च्याच्या अध्यक्षा सुवर्णाताई  डंबाळे यांना डॉ. श्रीपाल सबनीस ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, तिरंगी शाल, संविधान प्रत असे आहे. ह्यावेळी व्यासपीठावर डॉ. अभिजित वैद्य, लताताई राजगुरू, विठ्ठल गायकवाड, विकास आबनावे आदी उपस्थित होते. 

भाईंच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. सबनीस  म्हणाले  की, भाई राजकारण, समाजकारण संस्कृतीचे संचित होते, आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. भारताच्या आजच्या उदासीनता पसरवणाऱ्या राजकारणात भाईंच्या विचारांची आमूलाग्र गरज आहे. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर राहुल डंबाळे यांनी आभार मानले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसPoliticsराजकारणcultureसांस्कृतिक