शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Railway | ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत RPF ने वाचवले ८६ प्रवाशांचे प्राण

By नितीश गोवंडे | Updated: April 8, 2023 17:26 IST

काहीवेळा यात स्वत:चा जीव धोक्यात घालून देखील सर्वसामान्य नागरिकाच्या प्राणाचे रक्षण आरपीएफच्या जवानांनी केले आहे...

पुणे :रेल्वे सुरक्षा दलामार्फत रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण तसेच प्रवाशांची मदत करण्याचे काम केले जाते. ‘मिशन जीवन रक्षक’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) ८६ प्रवाशांचे प्राण वाचवले. काहीवेळा यात स्वत:चा जीव धोक्यात घालून देखील सर्वसामान्य नागरिकाच्या प्राणाचे रक्षण आरपीएफच्या जवानांनी केले आहे.

८६ घटनांपैकी पुणे विभागात १३ व्यक्तींचा जीव वाचवण्यात आला आहे, तर मुंबई विभागात ३३, नागपूर विभागात १७, भुसावळ विभागात १७ आणि सोलापूर विभागात ६ व्यक्तींचा जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, रेल्वेच्या वाहतुकीतील अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवून देणे या जबाबजाऱ्या देखील तेवढ्याच सक्षमपणे पार पाडल्या आहेत.

आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या रेल्वेमध्ये चढताना किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा देखील जीव वाचवण्यात आला आहे. तरी, प्रवाशांनी धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस