शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भारत माणुसकीत मागासलेला : डॉ. बाबा आढाव : अग्निपुष्प पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:03 IST

देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्दे माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत : बाबा आढाव आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे : माधव तुटकणे

पुणे : भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या स्थानावर आहे. पण वास्तवाचा विचार केला तर माणुसकीच्या बाबत देश मागासलेला आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केली. अनुबंध प्रकाशन आयोजित व मीनाक्षी कुमकर लिखित अग्निपुष्प पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल माधव तुटकणे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या मेजर जनरल माधुरी कानिटकर, अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, कर्नल अरविंद कुशवाह, लेखिका मीनाक्षी कुमकर आदी उपस्थित होते. आढाव म्हणाले, ‘‘आपल्या मानवी जीवनात माणुसकीचा विचार फारच कमी प्रमाणात केला जात आहे. माणसाने आपले विचार शुद्ध करायला हवेत. तणावातून मार्ग काढले तर मृत्यूला परत पाठवून मानवी जीवनाला जीवनदान मिळू शकते. कानिटकर म्हणाल्या, ‘‘ या पुस्तकाचे काम चालू असताना मीनाक्षी बरोबर आदिवासी भाग, गोरगरीब लोकांची ठिकाणे फिरले तेव्हाच मला माणुसकीचा खरा अर्थ कळला. प्रत्येक रुग्णाला माणूस म्हणून पाहू लागले. माधव तुटकणे म्हणाले, आपण नेहमी सत्यमेव जयते म्हणतो पण आताचा भारत सत्तामेव जयते यासंकल्पेनेने चालू आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे तर छान होईल आणि हे या पुस्तकातून पाहायला मिळते.मीनाक्षी कुमकर म्हणाल्या, मी एक समाज कार्यकर्ती आहे या पुस्तकात साहित्यिक गोष्टी नाहीत तर समृद्ध वाचनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत. हे पुस्तक वाचून मनुष्याला जीवनातील वेदना, व्याधी संपुष्टात आणण्यास मदत होऊ शकते.

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPuneपुणे