शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा मोठा अन्याय - लक्ष्मण माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:48 IST

भटका विमुक्त समाज हा बलुतेदार नाही किंवा गाव गाड्यातला नसून हा समाज गावकुसाबाहेर लांब रानावनात राहणारा आहे.

पुणे: भटक्या विमुक्त समाजाला ओबीसींच्या यादीमध्ये घालणे, हा या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे. हा अन्याय दूर करून पूर्वीसारखे भटके विमुक्त अ आणि ब या ४२ जमातींचा स्वतंत्र संवर्ग पूर्वी केला होता. तसाच तो करावा व बहुजन कल्याण खात्यातून आम्हाला बाजूला करून आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५.५० टक्के बजेट हे या समाजाला देण्यात यावे, अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि उपराकार लक्ष्मण माने यांनी केली आहे.

भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे गरूनाथ गायकवाड, कलावती भाटी, संगीता शिवकर, जयश्री मोहिते, रमेश भोसले आदी उपस्थित होते. भटका विमुक्त समाज हा बलुतेदार नाही किंवा गाव गाड्यातला नाही. हा समाज गावकुसाबाहेर लांब रानावनात राहणारा आहे. मुळचे हे सगळे आदिवासी आहेत. १८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्याने यांना कलंकित केले होते. त्यामुळे ओबीसींच्या यादीमध्ये भटक्या विमुक्त समाजाला घालणे, हा या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे. गेली ५० वर्षे आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. परंतु, या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. शासनाने आता सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेlaxman maneलक्ष्मण मानेOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण