शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गरिबांचा उन्हाळा होणार गोड; तीन महिन्यांच्या साखरेचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:35 IST

गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचा उन्हाळा होणार गोड...

पुणे : शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब एक किलो साखरेचे वाटप केले जाते. गेल्या तीन महिन्यांची साखर वेळेत न पोहोचल्याने जानेवारी ते मार्चपर्यंतची साखर वाटप शिल्लक होती. ही साखर आता उपलब्ध झाली असून, तीन महिन्यांच्या साखरेचे आता वाटप सुरू होणार आहे. यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचा उन्हाळा गोड होणार आहे.

जिल्ह्यात आजही रेशनवर मिळणाऱ्या धान्यावर जगणाऱ्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. परंतु शासनाकडून केवळ तांदूळ आणि गहू दिला जातो. यामध्ये केवळ अंत्योदय कुटुंबाला दरमहा एक किलो साखर दिली जाते. परंतु गेले तीन महिने साखरच मिळाली नव्हती. आता तीनही महिन्यांची साखर उपलब्ध झाली असून, वाटप सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडे आठ लाखांपेक्षा अधिक रेशनकार्डधारक असून, यापैकी थोड्याच लोकांना धान्य वाटप केले जाते. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर देण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात अंत्योदयचे किती लाभार्थी व एक महिन्याची साखर

तालुका अंत्योदय लाभार्थी साखर ( क्विंटल )

आंबेगाव 5143 51.43

बारामती 7937 71.37

भोर 1899 18.99

दौंड 7406 74.06

हवेली 207 3

इंदापूर 4579 45.79

जुन्नर 6777 67.77

खेड 3005 30.05

मावळ 1853 17.53

मुळशी 477 4.77

पुरंदर 5216 52.16

शिरूर 4130 41.3

वेल्हा 519 5.19

एकूण 49048 490.48

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने