शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

गरिबांचा उन्हाळा होणार गोड; तीन महिन्यांच्या साखरेचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:35 IST

गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचा उन्हाळा होणार गोड...

पुणे : शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब एक किलो साखरेचे वाटप केले जाते. गेल्या तीन महिन्यांची साखर वेळेत न पोहोचल्याने जानेवारी ते मार्चपर्यंतची साखर वाटप शिल्लक होती. ही साखर आता उपलब्ध झाली असून, तीन महिन्यांच्या साखरेचे आता वाटप सुरू होणार आहे. यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचा उन्हाळा गोड होणार आहे.

जिल्ह्यात आजही रेशनवर मिळणाऱ्या धान्यावर जगणाऱ्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. परंतु शासनाकडून केवळ तांदूळ आणि गहू दिला जातो. यामध्ये केवळ अंत्योदय कुटुंबाला दरमहा एक किलो साखर दिली जाते. परंतु गेले तीन महिने साखरच मिळाली नव्हती. आता तीनही महिन्यांची साखर उपलब्ध झाली असून, वाटप सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडे आठ लाखांपेक्षा अधिक रेशनकार्डधारक असून, यापैकी थोड्याच लोकांना धान्य वाटप केले जाते. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर देण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्यात अंत्योदयचे किती लाभार्थी व एक महिन्याची साखर

तालुका अंत्योदय लाभार्थी साखर ( क्विंटल )

आंबेगाव 5143 51.43

बारामती 7937 71.37

भोर 1899 18.99

दौंड 7406 74.06

हवेली 207 3

इंदापूर 4579 45.79

जुन्नर 6777 67.77

खेड 3005 30.05

मावळ 1853 17.53

मुळशी 477 4.77

पुरंदर 5216 52.16

शिरूर 4130 41.3

वेल्हा 519 5.19

एकूण 49048 490.48

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखाने