शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

'भारत माता की जय' म्हणणारेच देशात राहतील : धर्मेद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 17:15 IST

भारतात राहायचे असेल तर भारतमाता की जय म्हणावेच लागेल असे वक्तव्य केंद्रीय पेट्राेलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी पुण्यात केले.

पुणे: ‘भारतात भारत माता की जय म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच लोक देशात राहतील. तसेच जो येईल तो येथेच राहणार आहे का? भाारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का ? याचा विचार करावाच लागेल.’असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी केले.  

अखिल भारतीय विद्याार्थी परिषदेच्या (अभाविप) ५४ व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी प्रधान बोलत होते. कार्यक्रमास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, प्रदेश प्रमुख डॉ. प्रशांत साठे, महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी,अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव राजेश पांडे, पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे आदी उपस्थित होते.

नागरिकत्व कायद्यााला होत असलेल्या विरोधावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना धर्मेद्र प्रधान म्हणाले, देशाचे तुकडे करणाऱ्या कंपूकडून नागरिकत्व कायद्याला, नागरिकत्व नोंदवहीला देशभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांतून विरोध केला जात आहे. नागरिकत्व कायद्याबाबत विनाकारण प्रश्न उपस्थित करून अपप्रचार केला जात आहे.जगातील सर्व देशांमध्ये नागरिकत्व कायदे लागू असून  काही देशांमध्ये तर, शासनाला याबाबत प्रश्नही विचारता येत नाही.परंतु, देशामध्ये बौद्धिक ठेकेदारी आपल्याकडेच आहे, असे काहींना वाटते. या लोकांकडून कायद्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत कशी होते? याबाबत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे.

गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांनी शारीरिक आव्हानांवर मात करत एव्हरेस्ट शिखर कसे सर केले याबाबतचा अनुभव विद्याार्थ्यांना सांगितला.तसेच सध्यस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसमोर स्वत:च्या आव्हानांचे एव्हरेस्ट आहे.परंतु, प्रत्येकाने स्वत:समोर एक लक्ष्य ठेवून लक्षपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,असेही सिन्हा यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा