शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Video: पहाटेच्या शपथविधीबाबत अर्ध बोललो, योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित बोलेन - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 19:32 IST

पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे काही बोललो ते सत्य बोललो

पुणे/किरण शिंदे : पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. पण जे काही बोललो ते अर्धे बोललो आहे. योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धे बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आज आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे काही बोललो ते सत्य बोललो. त्याचे वेगवेगळे अर्थ माध्यमांनी काढले. त्यामुळे मी काय बोललो ते शांतपणे बसून ऐका. त्याची एक एक कडी तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेसच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, मी काय बोललो ते बघा, या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या तर दुसऱ्या पुराव्याची तुम्हाला गरज भासणार नाही. पण मी अजून अर्धचं बोललो आहे. योग्य वेळ आली की उरलेलं अर्ध देखील मी बोलणार आहे.

ते पुढे म्हणाले, त्यावेळी मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. काही काळ ते यशस्वी झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आज आधुनिक युग आहे. अभिमन्यू कडून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. आपल्या थोर पुरुषांकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यामुळे चक्रव्यूह भेदून बाहेर कसे यायचे हे माहीत असल्यामुळे आम्ही तो चक्रव्यूह भेदला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केलं.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाPoliticsराजकारणgirish bapatगिरीष बापट