शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

दत्तात्रय जगताप शौर्य भारत पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:13 IST

संपूर्ण भारत देशातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना शौर्य भारत अवाॅर्ड २०२१ देऊन नवी दिल्ली येथील आॅनलाइन ...

संपूर्ण भारत देशातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना शौर्य भारत अवाॅर्ड २०२१ देऊन नवी दिल्ली येथील आॅनलाइन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय जगताप हे प्राथमिक शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. कोरोनाच्या काळात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उसाच्या फडातच शाळा भरवली. बांधावर शाळा भरवणे, त्याचबरोबर स्वखर्चातून वाफेचे मशीन, सॅनिटायझर व सर्व शैक्षणिक साहित्य देणे यांसारखे अनेक उपक्रम राबविले. त्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी लांझ्या, मनपाखरू, गुरूविण नाही व सखे गं! अशी चार पुस्तके लिहिली आहेत.

पुरस्कार मिळाल्याबद्दल जगताप यांचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे आदी अभिनंदन केले.

२२ टाकळी हाजी जगताप