शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दत्तात्रय जगताप शौर्य भारत पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:13 IST

संपूर्ण भारत देशातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना शौर्य भारत अवाॅर्ड २०२१ देऊन नवी दिल्ली येथील आॅनलाइन ...

संपूर्ण भारत देशातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना शौर्य भारत अवाॅर्ड २०२१ देऊन नवी दिल्ली येथील आॅनलाइन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय जगताप हे प्राथमिक शिक्षक असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. कोरोनाच्या काळात ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी उसाच्या फडातच शाळा भरवली. बांधावर शाळा भरवणे, त्याचबरोबर स्वखर्चातून वाफेचे मशीन, सॅनिटायझर व सर्व शैक्षणिक साहित्य देणे यांसारखे अनेक उपक्रम राबविले. त्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय त्यांनी लांझ्या, मनपाखरू, गुरूविण नाही व सखे गं! अशी चार पुस्तके लिहिली आहेत.

पुरस्कार मिळाल्याबद्दल जगताप यांचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे आदी अभिनंदन केले.

२२ टाकळी हाजी जगताप