शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सप्टेंबरमध्ये चाखायला मिळणार ‘हापूस’ गोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 17:25 IST

गुलटेकडी येथील मार्केड यार्डमध्ये हंगामपूर्व ‘रत्ना हापूस’ आबा दाखल झाला आहे.

पुणे : आंब्याचा हंगाम संपून तीन महिने लोटल्यानंतरही ऐन सप्टेंबरमध्ये पुणेकरांना ‘हापूस’ आंब्याची गोडी चाखायला मिळणार आहे. गुलटेकडी येथील मार्केड यार्डमध्ये हंगामपूर्व ‘रत्ना हापूस’ आबा दाखल झाला आहे. आठ-दहा दिवसांचा हंगाम असलेल्या या आब्याला चांगला भाव मिळत असून, घाऊक बाजारात एक हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरातून आंब्याला मागणी आहे. 

    गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात रविवार (दि.९) रोजी रत्नागिरी येथील शेतकरी राजन भाटकर यांच्या शेतातील हंगामपूर्व तब्बल १४० डझन ‘रत्ना हापूस’ आंब्याची आवक झाली असल्याची माहिती फळांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. काही झाडांना वर्षांतून दोन वेळा आंब्याचे मोहोर येतो. गेल्या काही वर्षांपासून सप्टेंबरमध्ये ‘रत्ना हापूस’ आंब्याची आवक होत आहे. नियमित हंगामाशिवाय येणा-या या आंब्याला चांगली मागणी असते. आतून केशरी रंगाचा हा आंबा चवीला अत्यंत गोड असून, काही ठराविक लोकांकडून दर वर्षी हंगामपूर्व आंब्याची मागणी होते. या आंब्याचा हंगाम पुढील किमान १५ दिवस सुरु राहिल, अशी माहिती मोरे

    रत्ना आंबा वषार्तून दोन वेळा बाजारात दाखल होतो़ यामध्ये मे अखेरीस आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आंबा मार्केयमध्ये येते. मात्र सप्टेंबर महिन्यात दाखल होणारा आंबा हा हंगामपुर्व असतो़ हा आंबा चवीला गोड असून पुणे, पिंपरी चिंचवड आणि उनगरांमधील स्टॉलधारकांकडून यास चांगली मागणी असल्याचे मोरे यांनी नमूद केले़ या आंब्यास प्रतिनुसार ७०० ते १००० रुपये भाव मिळाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डMangoआंबाnewsबातम्या