शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची रक्कम शासनाकडे पडून; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 12:51 IST

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली.

पुणे: अपघात ग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या राजीव गांधीविद्यार्थीअपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.मात्र, शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागांना निधीचे वाटप करूनही तब्बल १ कोटी ११ लाख ५ हजार रुपये निधी खर्चच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देला जातो. त्यात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा पालकांना ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच  अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक अवयव व डोळा निकामी झालेल्या अपंगत्व आल्यास ३० हजार रुपये अनुदान दिले जाते.

राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभाचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक , गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत.त्यानुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एकूण ६३५ विद्यार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे ४ कोटी ६७ लाख २९ हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित केली आली. मात्र, त्यातील केवळ ३ कोटी ५६ लाख १६ हजार रुपये रक्कमच ४८३ अपघातग्रस्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचली.त्यामुळे १ कोटी ११ हजार ५ हजार रक्कम वितरित करूनही लाभार्थ्यांना मिळाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेRajiv Gandhiराजीव गांधीAccidentअपघातStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार