शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

"सरकारला पाडायला ताकद लागते..! जयंत पाटलांनी ते करून दाखवावं" - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 13:50 IST

भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे

पुणे : एखादा विषय मार्गी लागेपर्यंत थांबलो नाही हा आमचा संघर्ष आहे. असा संघर्ष करून अजित पवार आमरण उपोषणाला बसले ते बघणं महाराष्ट्राला आवडेल. जयंत पाटील यांनी म्हणत रहावं सरकार पडेल म्हणून. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले,  भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे. गेले अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. सरकारला झोपू दिलं नाही. वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा संघर्ष डीएनएच नाहीये. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं. 

अंधेरी निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी कोणावर काय आरोप करायचे यावर बंधन आणता येत नाही. अंधेरीमध्ये लोकांची मानसिकता काय आहे कळत नाही. त्यामुळे लोकांचं मी सांगू शकत नाही. नोटाला का मतदान झालं कळत नाही. 

जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल

नाना पटोले यांना लोक गांभीर्याने घेत नाहीये. पुण्यात नियोजन बैठकीमध्ये आमच्यावेळी विरोधी आमदारांना कमी निधी देऊन तोंडाला पाणी पुसले होते. त्यामुळे मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि सुनील शेळके यांचे निधी कमी केले. पण त्यांचेही अंदाजपत्रक सेव्ह करायला सांगितले आहे.  जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल. कारण आमची सत्ता आली, निधी तर द्यावा लागेल. 'मातोश्री' किंवा 'वर्षा'मध्ये जाऊन कोणी सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे अंगणात घ्यायला काय हरकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलJayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण