शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
2
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
3
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
4
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
5
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
6
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
7
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
8
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
9
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
10
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
11
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
12
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
13
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
14
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
15
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
16
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
17
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
18
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
19
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
20
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...

संकुचित विचारसरणीच्या कोंडवाड्याविरोधात एल्गार, गणेश देवी यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 5:16 AM

संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे : संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. जाती-धर्माच्या भिंती दूर सारुन जे विवाहास तयार असणाऱ्या तरूण-तरुपींना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. २ ते १० आॅक्टोबर दरम्यान किमान १०० तरुणांचा प्रतिसाद न मिळाल्यास उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.‘लोकमत’शी बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध, त्यातून होणारे आॅनर किलिंगसारखे प्रकार अशा घटनांनी समाज ढवळून निघाला आहे. लग्नाचा निर्णय घेताना जे तरुण जात, धर्माचा विचार करणार नाहीत, त्यांनी २ ते १० आॅक्टोबर दरम्यान माझ्याशी संपर्क साधावा. दररोज किमान नऊ-दहा तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. तसा प्रतिसाद न मिळाल्यास मी त्या दिवशी फक्त पाणी पिऊन उपोषण करेन.तरुण-तरुणींनी माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या अनोख्या अभियानाला साहित्य, कला, सामाजिकअशा विविध क्षेत्रांतून उदंड प्रतिसाद मिळत आहे. वसंत आबाजी डहाके, प्रज्ञा दया पवार, विद्या बाळ, प्रभा गणोरकर, नीरजा, डॉ. हमीद दाभोलकर, अंजली मायदेव, अन्वर राजन, सुभाष वारे, सुनिती सु. र., गीताली वि. म., उल्का महाजन, महावीर जोंधळे, धनाजी गुरव, संभाजी भगत अशा अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र