शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पंधरा दिवसांतच संपले १ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 03:42 IST

जुलै महिन्यापर्यंत धरणांत साठाच राहणार नाही

पुणे : पुणे महानगरपालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.केवळ १५ दिवसांमध्ये धरण प्रकल्पातील १ टीएमसी पाणीसाठा संपला आहे.मात्र,याच पध्दतीने पाणीसाठा संपत गेला तर जुलै महिन्यापर्यंत धरणात पाणीच उरणार नाही? अशी भिती व्यक्त केली जात आहे.खडकवासला धरणप्रकल्पात २३ फेब्रुवारी रोजी १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.त्यानंतर अवघ्या १५ दिवसात म्हणजेच ११ मार्च रोजी धरणात केवळ १०.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे केवळ १५ दिवसांमध्ये धरणातील १ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वापरावरीला वाद शामला आहे. मात्र,तीन व्यक्तीनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे.त्यामुळे पालिकेचा पाणी प्रश्न पुन्हा चव्हाटयावर आला आहे. त्यात पंधरा दिवसात १ टीएमसी पाणी साठा संपल्याने पुणेकारांवर पाणी कपातीचे संकट ओढविन्याची शकता आहे.उन्हाचा तडाखा वाढला असून पुढील काही महिन्यात तापमानात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.परिणामी धरणाच्या तापळीत आणखीच घट होणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ११ मार्च रोजी खडकवासला धरण प्रकल्पात १५.३१ टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता. मात्र,यंदा ११ मार्च रोजी केवळ १०.९७ टीएमसी पानीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धारण प्रकल्पात गेल्या वषार्पेक्षा ४.३७ टीएमसी एवढे पाणी कमी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे