शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पंधरा दिवसांतच संपले १ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 03:42 IST

जुलै महिन्यापर्यंत धरणांत साठाच राहणार नाही

पुणे : पुणे महानगरपालिका व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.केवळ १५ दिवसांमध्ये धरण प्रकल्पातील १ टीएमसी पाणीसाठा संपला आहे.मात्र,याच पध्दतीने पाणीसाठा संपत गेला तर जुलै महिन्यापर्यंत धरणात पाणीच उरणार नाही? अशी भिती व्यक्त केली जात आहे.खडकवासला धरणप्रकल्पात २३ फेब्रुवारी रोजी १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.त्यानंतर अवघ्या १५ दिवसात म्हणजेच ११ मार्च रोजी धरणात केवळ १०.९७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे केवळ १५ दिवसांमध्ये धरणातील १ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.पुणे महापालिका व जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वापरावरीला वाद शामला आहे. मात्र,तीन व्यक्तीनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे.त्यामुळे पालिकेचा पाणी प्रश्न पुन्हा चव्हाटयावर आला आहे. त्यात पंधरा दिवसात १ टीएमसी पाणी साठा संपल्याने पुणेकारांवर पाणी कपातीचे संकट ओढविन्याची शकता आहे.उन्हाचा तडाखा वाढला असून पुढील काही महिन्यात तापमानात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पिभवन मोठ्या प्रमाणावर होणार आहे.परिणामी धरणाच्या तापळीत आणखीच घट होणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ११ मार्च रोजी खडकवासला धरण प्रकल्पात १५.३१ टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता. मात्र,यंदा ११ मार्च रोजी केवळ १०.९७ टीएमसी पानीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धारण प्रकल्पात गेल्या वषार्पेक्षा ४.३७ टीएमसी एवढे पाणी कमी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे