शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक -  राधामोहन सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:55 AM

जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी केले.

लोणी काळभोर - जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी केले.एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, एमआयटी, आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, यांच्यातर्फे विश्वराजबाग लोणी काळभोर येथे साकार होत असलेल्याजगातील सर्वांत मोठ्या घुमटाकार वास्तूमध्ये तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण राधामोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी स्कूल आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांडे आदी उपस्थित होते.राधामोहन सिंग म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची सुरुवात बिहारमधील चंपारण्य येथून केली होती.सर्व जगाला अहिंसेचा संदेश येथूनच देण्यात आला. भविष्यात हा पुतळा सर्व जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देण्याचे काम करीत राहील. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त या जगातील सर्वांत मोठ्या घुमटाकार वास्तुचे लोकार्पण होणार आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnewsबातम्या