शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची रक्कम भरण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 16:03 IST

शेतक-यांना येत्या १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत रक्कम भरता येणार आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाने यापूर्वी वेळोवेळी अध्यादेश काढले आहेत.

पुणे: राज्यातील सततचा दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविल्या जात असलेल्या ‘छत्रपत्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ राबविली जात आहे.या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांना एकवेळ समझोता  (वन टाईम सेटल्मेंट) या योजनेचा लाभ घेण्यासाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता योजनेंनुसार (वन टाईम सेटल्मेंट) पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम ३० सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करण्यास मुदत देण्यात आली होती.ही मुदत संपल्यामुळे शेतक-यांना रक्कम भरण्यास मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शेतक-यांना येत्या १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत रक्कम भरता येणार आहे.शेतकरी कर्जमाफी संदर्भात शासनाने यापूर्वी वेळोवेळी अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार व पणन विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी