शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अाता ईमेलद्वारेसुद्धा करता येणार पर्यावरणासंदर्भातील तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 19:54 IST

पर्यावरणासंदर्भातील तक्रारी नागरिकांना अाता ईमेलद्वारे सुद्धा लवकरच करता येणार अाहेत.

पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाची माेठ्याप्रमाणावर हानी हाेत अाहे. पर्यावरणाचा समताेल राखणे अावश्यक अाहे. परंतु अनिर्बंध बांधकामे, कारखान्यांची वाढती संख्या अाणि नद्यांमध्ये साेडले जाणारे सांडपाणी यांमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास हाेत अाहे. त्यामुळे अाता नागरिकांना पर्यावरणासंदर्भातील काेणतीही तक्रार असेल तर त्याबाबत यापुढे इमेलद्वारेसुद्धा तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया लवकरच सुरु करण्यात येणार अाहे. याबबातची माहिती राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. अादर्शकुमार गाेयल यांनी दिली. 

    या नव्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या ईमेलद्वारे तक्रार नाेंदवता येणार अाहे. यातून नागरिकांचा वेळ वाचणार असून तक्रारीवर कारवाई करणेही साेपे हाेणार अाहे. युशिकागाे सेंटर या संस्थेने दिल्लीत अायाेजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत गाेयल यांनी ही माहिती दिली. गाेयल यांनी सांगितले की भारतातील कानाकाेपऱ्यात असलेल्या नागरिकांना पर्यावरणाची नासधूनस केल्याबाबतच्या तक्रारी अाॅनलाईन ईमेलद्वारे पाठविण्याची व्यवस्था केल्यावर कुणीही स्वतःच्या माेबाईल किंवा लॅपटाॅपवरुन त्वरीत तक्रार करु शकणार अाहे. त्यावर अाॅनलाईन निर्णयसुद्धा देण्यात येणार अाहे. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentवातावरणpollutionप्रदूषणnewsबातम्या