शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न- सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 16:15 IST

राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले...

अवसरी (पुणे) : साखर कारखानदारी हा मोठा उद्योग असून त्या माध्यमातून राज्य सरकारला दरवर्षी ५ हजार कोटी महसूल मिळतो. त्यामुळे राज्यातील अडचणीत असणारे सर्व साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

पारगाव दत्तात्रयनगर येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहांमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ज्या साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांना राज्य बँकेने किंवा एनसीडीसी यांनी कर्ज दिल्याने कारखाने सुरू झाले आहेत. जे कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यांच्याकडे तारण ठेवण्यासारखे काही नाही. त्या कारखान्यांना बँकांनी कर्ज दिले नसून या पुढील काळात कुठल्याच साखर कारखान्यांना कर्ज देणार नसल्याचा निर्णय राज्य बँकेने घेतला आहे.

या वर्षी उसाचे उत्पादन कमी झाले असून पुढच्या वर्षीही उसाचे उत्पादन घटणार असल्याचे वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भूमिका घेत असून समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही अशी भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSugar factoryसाखर कारखाने